मुंबई, 03 : लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी
मुंबई, 03 : लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी
मुंबई, 03 : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार, २० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक
ठाणे, ३ – ढोल ताशाच्या गजरात, `जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज
ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल ठाणे,३ – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे.
*आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या H2O समीकरणाच्या पाण्यावर माझ्या विजयाची नौका पैलतीरावर जाईल – नरेश म्हस्के* ठाणे , 03 -आनंद परांजपे व नजीब मुल्ला हे H2O समीकरण आहे. हायड्रोजन
ठाणे, १ : ‘मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वानी मतदान करा’ असा संदेश 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आला. दि.२९ व ३० एप्रिल
मुंबई, १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात मुंबई, दि. 1 – उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणुक प्रक्रियेमध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास
मुंबई,01: मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील