* सीईओंनी विकासकाला दिला १५ ऑगस्टचा अल्टिमेटम * रहिवाशांना थकलेले भाडे मिळणार * आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीने प्रकल्पाला वेग येणार ठाणे, 01 काही दिवसांपूर्वी नौपाडा आणि पाचपाखाडीतील सुमारे दहा
* सीईओंनी विकासकाला दिला १५ ऑगस्टचा अल्टिमेटम * रहिवाशांना थकलेले भाडे मिळणार * आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीने प्रकल्पाला वेग येणार ठाणे, 01 काही दिवसांपूर्वी नौपाडा आणि पाचपाखाडीतील सुमारे दहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान ! -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन पैठण, १ ऑगस्ट-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगर मधून सुरवात झाली असून,
कांबळवाडीतील कुटुंबियांशी साधला दुरध्वनीवरून संपर्क मुंबई, १ : – नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
शिंदे सेनेच्या पदाधिका-यांनी घेतली आयुक्तांची भेट ठाणे, 01 : वागळे इस्टेट सीपी तलाव येथील महापालिकेच्या कचरा हस्तांतरीत केंद्राच्या विरोधात स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता शिंदे सेना देखील यात उतरली आहे. गुरुवारी
विशेष लेख :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील लोकांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न
मुंबई, 01 : राज्यातील पशुपालकांमध्ये पंचसुत्रीच्यासंदर्भात जागृती निर्माण करणे तसेच पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात दि.१ ते दि.१५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ आयोजित करण्यात
मुंबई, 01 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्यावतीने ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत मुंबई येथे गुरुवार, दिनांक 1 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात
मुंबई, 01: महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार आज (दिनांक ३१ जुलै २०२४) रोजी श्रीमती शोमीता विश्वास, भा.व. से. यांनी मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक
मुंबई, 01 :- पुणे जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविणे, कंपन्यांमधील कर्मचारी येण्या-जाण्याच्या
मुंबई, 01 : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे वेगळे मॉडेल तयार करून तातडीने प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकार यासाठी पुढाकार घेईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी