भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गमित होताच दि.15 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर विधानसभा सार्वत्रिक
भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गमित होताच दि.15 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर विधानसभा सार्वत्रिक
ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र परिवर्तन सेना, अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे महायुतीला समर्थन महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा केला निर्धार मुंबई, १५ – महाराष्ट्रातील ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र परिवर्तन सेना
एकमेकांवरील विश्वास ढळू देऊ नका – डॉ गोऱ्हे यांचे आवाहन मुंबई, १५: आजच्या बदललेल्या जगात घर, पाणी वीज सर्व काही मिळेल पण विश्वास मिळणार नाही. आपण सर्वांनी तो विश्वास भारत
ठाणे,14 :- भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 6
ठाणे,14 :- महाराष्ट्र शासनाचे निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी दि.1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेत सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याबाबत
923 तक्रारींपैकी 870 तक्रारींचे शंभर मिनिटांच्या आत निराकरण ठाणे,14 :- निवडणुकीच्या दरम्यान अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाविषयी काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल”या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संदेश, फोटो, व्हिडिओद्वारे ऑनलाईन
मुंबई, १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१
मुंबई, १४ : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
अमरावती, 14: अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे
ठाणे, 14 संजय केळकर यांनी समाजातील सर्व घटकांसाठी आजवर भरीव कार्य केले असून ते एकनिष्ठ व एकवचनी आमदार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेली समाजसह नामदेव शिंपी