• एकूण ९६०३ नळ जोडण्या केल्या खंडित • महापालिका क्षेत्रात २०२४ मोटर पंप जप्त, ५४७ पंप रुम केल्या सील • ९९२३ थकबाकीदारांना पाठवल्या नोटीसा • ठाणे (१८) : ठाणे महापालिकेने
• एकूण ९६०३ नळ जोडण्या केल्या खंडित • महापालिका क्षेत्रात २०२४ मोटर पंप जप्त, ५४७ पंप रुम केल्या सील • ९९२३ थकबाकीदारांना पाठवल्या नोटीसा • ठाणे (१८) : ठाणे महापालिकेने
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी महायुतीचा वॉर मुंबई,20 – सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले, हिंदुत्वाला डॅमेज केले, शिवसेनेला डॅमेज केले,
स्वत: प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन ठाणे, 20 – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भांजे डोंगरावर लागलेल्या आगीबाबत महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून विशेष
ठाणे, 20 – जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली आज, दि. १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठक
विधानसभेत एक झटका दिला आता मुंबई महापालिकेत दुसरा झटका देणार मुंबई, 20 – विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उंच भरारी घेण्यासाठी गरुड (बाज)
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 व्या जयंतीनिमित्त शहरातून निघाली पदयात्रा 4 हजाराहून अधिक ठाणेकरांचा पदयात्रेत समावेश ठाणे 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जयशिवाजी
नवी दिल्ली, दि. 20 : बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी बाळशास्त्री जांभेकर
नवी दिल्ली 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे भव्य आणि ऐतिहासिक शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि व्याख्याते विशाल गरड यांनी
जळगाव 20: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश
नाशिक, 20: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. हा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.