ठाणे, 18 : ठाणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतदारांना मतदानासाठी सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात नाविन्यपूर्ण मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्यातील
ठाणे, 18 : ठाणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतदारांना मतदानासाठी सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात नाविन्यपूर्ण मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्यातील
ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायं. 6.00 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांचे आवाहन ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी येत्या 20
मुंबई,18 : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत
मुंबई, 18: मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व ‘प्रपत्र १२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी
मुंबई, 18 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध
मुंबई, 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा
मुंबई, १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८
मुंबई, 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार
केळकरांनी ठाण्याची घुसमट सोडवली नाही ठाणे,18 – कचऱ्याच्या ढिगात ठाणे हरवलंय, ट्राफिक जाम मध्ये ठाणे अडकतय,पाण्यावाचून ठाणे तडफडतय अन रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटतो आहे. गेल्या १० वर्षात भाजपच्या संजय केळकर यांनी ठाण्याचा घुसमट सोडवली नाही असा