मुंबई, 18: राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असून ही दरवाढ आज रात्रीपासून लागू होणार आहे. डिझेल, सुटे
मुंबई, 18: राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असून ही दरवाढ आज रात्रीपासून लागू होणार आहे. डिझेल, सुटे
राष्ट्रीय एकात्मतेच्या महाअभियानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम साथ ईशान सेतू–सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, भगवद्गीता, हनुमान चालीसा पोहोचवण्याच्या उपक्रमाचे कौतुक
मुंबई, 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची – आषाढी वारीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक आरोग्य सज्जता’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे
मुंबई, 15 : राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड या तीन जिल्ह्यांतील एकूण १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबई, 15 : महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन क्षेत्र वेगाने विकसित होत असून ते केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता हरित उद्योग (ग्रीन बिझनेस) म्हणून उदयास येत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरण संरक्षणाबाबतची वाढती
मुंबई, 15: केंद्र शासनाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ७९ए अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबईतील कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय (डीएफएसएल) यांना इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक
मुंबई, 15 : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे विजयवाडी येथील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात
मुंबई, 15 :– महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण
मुंबई, 15 : मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा
मुंबई 13 : महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत