Tuesday, July 7 2026 5:09 am

Category: मुंबई

Total 3122 Posts

उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा. परमेश्वर उडमाले

मुंबई,13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा. परमेश्वर उडमाले यांनी मांडले पवई

खुल्या प्रवर्गातील तरूणांसाठींची अमृत संस्था लवकरच सुरू होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, 13 – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सुरु झालेले नवीन दिघा रेल्वे स्थानक महिना अखेर पर्यंत सुरू होणार

नवीमुंबई, 13 – ठाणे व कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाला खासदार राजन विचारे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून सन २०१४-१५ पहिल्याच

बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या हणमंत जगदाळेवर आनंद परांजपे यांचा घणाघात

*शरद पवारांनी दिलेल्या मानसन्मान आणि पदांपेक्षा जगदाळेंना घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दाखविलेले क्लस्टरचे अर्थकारण महत्वाचे वाटले* ठाणे , 13 -शरद पवार यांनी जगदाळेंना राजकारणात नाव दिले, राजकारणातील महत्वाची पदे दिली; प्रेम

टँकरधारकांनी मुंबईतील पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई, १३ : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या टँकरधारकांनी लोकांना पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे

गृहनिर्माण संस्थांवरही व अकृषिक कराची तलवार दूर – आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे स्थगिती

मुंबई, 13 – अकृषिक (एन ए) कराच्या नोटीसांनी हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची चिंता अखेर दूर झाली आहे. आ. संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर बुधवारी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत राज्याचे महसुलमंत्री

तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे कर चुकवेगिरी रोखण्यावर भर – उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 13 :- जीएसटी करप्रणाली ही संघराज्यांतील परस्पर सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे.’जीएसटी’चा कणा असलेली ‘आयटी’ प्रणालीही आता स्थिरावत असून तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री

उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणार – कमल किशोर

*उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी* मुंबई 13 : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मागदर्शक तत्त्वांची प्रभावी अंगलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य सचिव कमल किशोर

रत्नागिरीच्या रोजगार महामेळाव्यात 2 हजार 140 जणांना मिळाली नोकरी

रत्नागिरी,12 :- उद्योग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या रोजगार महामेळाव्यात तब्बल 2 हजार 140 जणांना नोकरीचे पत्र वितरित करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय

मूकबधीर युवकांच्या रोजगारासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला पुढाकार

रत्नागिरी,12:- रत्नागिरी शहरातील रा.भा.शिर्के प्रशाला, माळनाका येथे आज भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पत्रकार परिषद संपली आणि