मुंबई दि :- अमरावती लोकशाही रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होत असलेल्या लोकांच्या राज्यकल्पना अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महानुभाव पप महंत व शिष्टाचार उपमुख्यं लोकसभा लोकसभा भेट. प्रभात महानुभावाच्या
मुंबई दि :- अमरावती लोकशाही रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होत असलेल्या लोकांच्या राज्यकल्पना अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महानुभाव पप महंत व शिष्टाचार उपमुख्यं लोकसभा लोकसभा भेट. प्रभात महानुभावाच्या
मुंबई, 13:सामान्य माणसाला दिलासा मिळेल आणि कमी दरात वाळू उपलब्ध होईल, असे सर्वसमावेशक धोरण तयार करुन लवकरच महसूल विभागामार्फत जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. नरपड
मुंबई, १३ : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य शासनाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
*कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक* *निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे
मुंबई, १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा
मुंबई, ११ – कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिप फोर इक्विटी या दोन
*कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन. श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण* मुंबई 11 : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे
ठाणे ११ – ठाणे शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांची अंतिम यादी आता प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे जाण्याच्या दृष्टीने शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची शिफारस कामगार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.
ठाणे ११ : महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून नवीन पुलाची
नवी दिल्ली, 11 : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला. येथील