अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – आ. केळकर ठाणे, 12- राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी दिले, पण अधिकारी आणि ठेकेदारांच्या आर्थिक लागेबांधे असल्याने रस्ते खड्ड्यात गेले. त्याचा नाहक फटका करदात्या
अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – आ. केळकर ठाणे, 12- राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी दिले, पण अधिकारी आणि ठेकेदारांच्या आर्थिक लागेबांधे असल्याने रस्ते खड्ड्यात गेले. त्याचा नाहक फटका करदात्या
*रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक तंत्र ठरते आहे फायदेशीर* • *१२ तासात खड्डे भरण्याचे सूत्र इतर यंत्रणांनीही स्वीकारण्याची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची सूचना* *ठाणे (११) :* रस्ते दुरुस्तीसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात
*• बायोमेट्रिकसाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी यांची नोंदणी प्रक्रिया सुरू* *• १ ऑगस्टपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य* *ठाणे (११) :* ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी
ठाणे, 11 – ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष दिलीप सपाटे आणि जयेश सामंत यांची राज्यस्तरीय अधिस्वीकृती कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. तर
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 318 वी बैठक मुंबई, 7 : राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत. या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करावी. महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती मुंबई, 7 :- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. 8 जुलै) गडचिरोली
मुंबई, 7 : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना 2023-24 च्या माध्यमातून 365 कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्पित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
मुंबई 7 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती
मुंबई 6 : सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, १३ जुलै २०२३ पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी
मुंबई, 6 : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय