ठाणे, 21 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाण्यात प्रस्तावित हायस्पीड रेल्वे स्थानकासाठी तयार करण्यात आलेल्या स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याला दिवा परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. या आराखड्यामुळे
ठाणे, 21 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाण्यात प्रस्तावित हायस्पीड रेल्वे स्थानकासाठी तयार करण्यात आलेल्या स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याला दिवा परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. या आराखड्यामुळे
तर पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू – अभिजीत पवार ठाणे, 21 – गेल्या चार दिवसांपासून कळवा , मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत.
अविष्कार साळवी यांचा खेळाडूंना सल्ला : “क्रिकेटला संघभावनेने पाहिलं तरच यश मिळतं” ठाणे, 21 : ठाण्यातील प्रतिष्ठेची एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा ४९ व्या वर्षात पदार्पण करत
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ‘हमदान’वर ज्युपिटरमध्ये उपचार ठाणे, 21- आईसोबत रस्त्यावरून चालत जाताना अचानक तब्बल २० फुटी उघड्या गटाराच्या आत दोन वर्षीय हमदान कुरेशी पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी
आमदार संजय केळकर यांना निवेदन.. ठाणे, 21 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवडवली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजुबाजूच्या गृहसंकुलांतील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा
ठाणे, 11 “२०१८ साली संदीप बिरवटकर आणि सहकाऱ्यांनी रोवलेले हे रोपटे आज एक वटवृक्ष बनले आहे.” असे प्रतिपादन आर जी काते विद्यामंदिर चे चेअरमन श्री अजय बिरवटकर यांनी सांगितले. तसेच
राज्यातील १६ विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश “स्पीड ब्रेकर सरकार गेलं, विकासाचं इंजिन वेगात” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला ठाणे, 11 : ठाण्यात आज उपमुख्यमंत्री
ठाणे, 11 : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता
हेरिटेज प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी साधणार संवाद.. ठाणे, 11 : ठाण्यात रोटरी क्लबच्यावतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाण्यातील
ठाणे,11 – देश सुरक्षित हातात आहे, असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी