ठाणे 19 : करोडो हिंदूच्या नजरा आता अयोध्येतील मंदिरामधील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लक्ष लागले आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला
ठाणे 19 : करोडो हिंदूच्या नजरा आता अयोध्येतील मंदिरामधील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लक्ष लागले आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला
• शनिवारी सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने होणार महास्वच्छता अभियान • रस्ता झाडणे, घासणे आणि धुणे अशी तीन स्तरात होणार सफाई • पूर्वतयारी मोहिमेत १७ भंगार वाहने हटवली
ठाणे, 18 : जनहित याचिका क्र. 36/2016 मधील मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करणेसंबंधी समिती गठण करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक
ठाणे, 18 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत साजरे होणारे विविध सण व विविध होणाऱ्या उत्सवांच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
डाॅ संजीव गणेश नाईक यांच्या वतीने व श्रीराम फाऊंडेशनतर्फे १३ ते १९ जाने. रोजी कासारवडवली येथे आयोजन ठाणे,१२ : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या २२ जाने. रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात
एका मजुराचा मृत्यू, चार मजूर जखमी बदलापूर,18 महाराष्ट्रातील बदलापूर खरवई एमआयडीसी एमआयडीसीमध्ये असलेल्या वीकी केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली. कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या
· ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ उपक्रमाचे तिसरे सत्र · आहाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी · खाजगी डॉक्टरांची सेवा महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात उपलब्ध करावी ठाणे (15) – ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा
ठाणे, 15 – श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे, आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरीत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदुषित
आनंदजी परांजपे व नजीबभाई यांनी आयोजिलेल्या होममिनिस्टरमुळे महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण. ना. आदितीताई तटकरे व सौ सुनेत्रावहिनी पवार यांनी दिल्या शुभेच्छा ! होममिनिस्टर विजेत्या पूनम पाटील यांनी प्रथम, संध्या दळवी
ठाणे, 15 – स्वामी विवेकानंद यांनी कालीमातेकडे प्रार्थना करताना ज्ञान दे, बुद्धी दे,वैराग्य दे असे मागणे मागितले होते. विवेकानंदाना स्वतःची ओळख कळली होती. अध्यात्म हेच जीवनकार्य असल्याचे त्यांना ओळख झाली.