ठाणे, 08: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले
ठाणे, 08: बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले
ठाणे, 08- ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे प्रचारा दरम्यान मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेशजी नाईक यांची नरेश म्हस्के यांनी
अयोध्येतील धर्मगुरुंची प्रचार फेरीत प्रमुख उपस्थिती शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन ठाणे, 08 – विरोधी पक्षातील उमेदवाराला धडकी बसेल अशी ठाणे लोकसभा महायुतीचे
ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे चारही निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून कामकाज सुरू केले
रेल्वे प्रवाशांसमवेत संवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद ठाणे ४ – शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज शनिवारी सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचाराचा
महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे ०४ : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच,
महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे, ०४ : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा
ठाणे, ३ – ढोल ताशाच्या गजरात, `जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज
ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल ठाणे,३ – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे.
*आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या H2O समीकरणाच्या पाण्यावर माझ्या विजयाची नौका पैलतीरावर जाईल – नरेश म्हस्के* ठाणे , 03 -आनंद परांजपे व नजीब मुल्ला हे H2O समीकरण आहे. हायड्रोजन