ठाणे 16 : समाजाचे आपण ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडले पाहिजे या भावनेने आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंबहुना आर्थिक चणचणीमुळे
ठाणे 16 : समाजाचे आपण ऋण लागतो आणि ते ऋण आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडले पाहिजे या भावनेने आपल्या पंचक्रोशीतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंबहुना आर्थिक चणचणीमुळे
ठाणे,15 :- कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे, 15: वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात नागरिकांनी विविध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त ठाणे, 15:- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण
ठाणे, 09- जागतिक आरोग्य दिनानिमित्त दि. ०७ एप्रिल, २०२५ रोजी मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमयू) कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, नामदार राम शिंदे तसेच सचिव डॉ.
‘वीड टू वेल्थ’ प्रकल्पामार्फत बचत गटांतील महिलांच्या मदतीने भेटवस्तू तयार करण्याचे नियोजन सुरू ठाणे, 09- उल्हास नदीतील जलपर्णींचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने दि. ८ एप्रिल,
ठाणे, 04: ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ, सर्व्हे नं.97/1 व 17 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विधानपरिषद
ताराबागमध्ये पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा संपन्न ; भाविकांची पादुका दर्शनासाठी मोठी गर्दी ठाणे, 31: ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या माध्यमातून
कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही नवी दिल्ली, 18 – सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत
ठाणे, 18:- देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे