Thursday, May 7 2026 4:42 pm

Category: ठाणे

Total 1078 Posts

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर “आयटीआयच्या” हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमांची केली घोषणा ठाणे, 09 :- जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी

खंडित आणि पुरेशा वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा…

* सब स्टेशन आणि चार्जिंग स्टेशनला जागा देण्याबाबत निर्णय * नालेसफाई, अनधिकृत बांधकामे आदी समस्यांवर आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांशी चर्चा ठाणे, 09- ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीजपुरवठा व्हावा यासाठी

आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमांची केली घोषणा

ठाणे,09:- जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील

प्रत्येकाच्या कामासाठी आपण प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे.. आ. केळकर…

ठाणे, 09 – ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात साकाळी 10.30 ते 1 पर्यंत उपस्थित असतात. या

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामे पावसाळ्यापूर्वी युध्दपातळीवर पूर्ण करा -खासदार नरेश म्हस्के

युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा आरक्षण खिडक्या वाढवा, नियमित स्वच्छतेवर भर द्या पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना   ठाण, 09 – ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या

सामान्य नागरिकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

ठाणे, 28 :- आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक

सामान्य नागरिकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

ठाणे, 28 :- आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

पीडित कुटूंबांतील मुलांचे शिक्षण आणि नोकरी यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार डोंबिवली, 28 :- जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले

ठाणे महापालिका क्षेत्रात झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम ४५ टक्के झाले

• मे अखेरपर्यंत काम होणार पूर्ण ठाणे २८ : दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांंद्यांची छाटणी केली जाते. यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहीमेची सुरुवात

पर्यावरणस्नेही असलेल्या अक्षय उर्जेचा वापर आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज : शरद पुस्तके

विचारमंथन व्याख्यानमालेचे 16 वे पुष्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन ठाणे, 23 : नैसर्गिक स्त्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परावर्तित न होणारी उर्जा म्हणजे अक्षय उर्जा.