जमिनीत पुरेशी ओल आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये – कृषी विभागाचे आवाहन ठाणे, दि. १७ (जिमाका): खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध असून त्याची टंचाई
जमिनीत पुरेशी ओल आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये – कृषी विभागाचे आवाहन ठाणे, दि. १७ (जिमाका): खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध असून त्याची टंचाई
४८ हजार ५०० रुपये दंड वसूल तर ११४ किलो प्लास्टिक जप्त ठाणे(१७): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील
ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी यंदा पावसाळयात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा
ठाणे(१७): ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या
विश्रांती कट्ट्याचे लोकार्पण व ठा.म.पा. मुख्यालयासमोरील कचराळी तलावावरील कै.निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यान मुख्य प्रवेशद्वाराचे केलेले नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे उदघाटन आज ठाणे लोकसभेचे खासदार श्री राजनजी विचारे यांच्या शुभहस्ते पार
ठाण्यातील ५१ बार-रेस्टॉरंटवर कारवाया.. आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा कायम.. ठाणे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे.
माजी महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे नागरिकांनी मानले आभार. ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील करदात्यांसाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. परंतु या करसवलतीचा कालावधी
करोना सारख्या महामारीत नववी व दहावीला एकही दिवस शाळेत जाता आले नाही. त्याच वेळी एप्रिल 2021 मधे दमछाक व सुक्या खोकल्या मुळे दिव्या त्रस्त होती कोरोना ची चाचणी केली असता
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक निदर्शने ठाणे (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषणच करू न दिल्याचा
निकालात मुलींची बाजी; ९८.०४ टक्के मुली उत्तीर्ण ठाणे दि. १६: माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा ९७.१३ टक्के निकाल लागल्याची माहिती