ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचं सामर्थ्य असलेला नेता आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही त्यामुळे ८
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचं सामर्थ्य असलेला नेता आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही त्यामुळे ८
शहरात टप्प्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन. ठाणे(१३) : स्टेम वॉटर डिस्ट्री. अॅण्ड इन्फा. कं. प्रा. लि. यांच्यावतीने पावसाळया अगोदर दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार
खासदार विनय सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन, सरकारी योजनांच्या लाभार्थींचा सन्मान ठाणे, दि. १२ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. या `विकास लाभार्थीं’ची संख्या वाढल्यावरच
कल्याण डोंबिवली पाणी प्रश्नाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेसह अधिकाऱ्यांची उद्या संयुक्त पाहणी ठाणे,दि.१३ (जिमाका): ठाणे महापालिका हद्दीतील दिवा भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याच्या
ठाणे (१३): ठाणे महानगरपालिकेच्यावतीने माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र.१ येथील मौजे कावेसर आनंदनगर ते वाघबीळ या ४० मी. रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या १४ बाधित निवासी घरांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
शहरातील पाणीटंचाईवर आठवा मोर्चा. ठाणे,दि. १३ (प्रतिनिधी): घोडबंदररोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भाजपने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढला. घोडबंदर रोडवरील रहिवाशांबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेला पाणीटंचाईचा जाब विचारला. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष
ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अंतर्गत ठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात साखळी आंदोलन सुरु केले आहे, त्यातील आजचे आंदोलन माजिवडा
ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे ८० जणांना तत्काळ
आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु काही बिल्डरांना नाहक त्रास दिला जातो, हे नुकत्याच अटक केलेल्या ब्लॅकमेलरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले
‘उमेद’चा उपक्रम : विजेत्या स्पर्धकांसाठी लाखांची बक्षिसे ठाणे (जि.प) : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानातर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात लोकांपर्यंत पोचविण्याच्या हेतूने दिनांक