Wednesday, April 1 2026 2:33 pm

Category: महाराष्ट्र

Total 2511 Posts

‘स्वच्छता सायक्लोथॉन’ रॅलीस मिळाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिकेतर्फे रॅलीचे आयोजन ठाणे 30- ‘रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक..’ ‘स्वभाव स्वच्छता.. संस्कार स्वच्छता’, ‘इतरत्र कुठेही कचरा टाकू नका.. आपले शहर स्वच्छ ठेवा’ असा संदेश देणारी ‘स्वच्छता

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर

जळगाव 27 – सामाजिक न्याय विभागाच्या सर्व गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल, अशी आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त

स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : खासदार नरेश म्हस्के

ठाणे 27 : प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत

घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा ठाणे 27 : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसापूर्वी पार पडली होती, या

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई, २७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३०

“ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार..”

ठाणे, 26 – रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे घोडबंदर रोड, आर मॉल जवळील एम एम के हॉल मध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य

माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे 26 : माथाडी कामगार समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही. शासनाने नेहमीच माथाडी कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. माथाडी कामगारांवर अन्याय करणारा कायदा

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील २११ घरकुलांसाठी मिळाला भूखंड; जळगाव जिल्ह्यातला पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प, पालकमंत्र्यांनी केला आनंद व्यक्त

जळगाव 26 – जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील 211 घरकुलांना शक्ती समितीची बैठक घेऊन भूखंड देण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरिबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळणारा आहे. या गोष्टीचे

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सांगली, 26 : सांगली जिल्ह्याला अनेक क्षेत्रात वैभवशाली वारसा व गौरवशाली परंपरा आहे. हा वारसा, ही परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत,

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, 26 : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष