Wednesday, April 1 2026 1:07 pm

Category: महाराष्ट्र

Total 2511 Posts

‘विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी केलेली जनजागृती परिणामकारक ठरते’ • अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे प्रतिपादन •

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे प्रतिपादन • ठाणे महापालिकेने साजरा केला स्वच्छ भारत दिवस • स्वच्छता ही सेवा अभियानात योगदान देणाऱ्यांचा केला सन्मान ठाणे 03 : स्वच्छतेचा संदेश हा विद्यार्थ्यांमार्फत

शिवसृष्टीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री नाशिक – 03 : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची

आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोगमुक्त रूग्णांसाठी `रोझ डे’ साजरा

ठाणे 30 – आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोग मुक्त रूग्णांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी `रोझ डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५० हुन अधिक कर्करोगमुक्त रुग्ण, नातेवाईक, डॅाक्टर, हॅास्पिटल स्टाफ, पाहुणे

ठाण्यातील मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी

बेरजेचे राजकारण कराल तर 85 मतदारसंघात वजाबाकी करू – आंदोलकांचा इशारा ठाणे 30 – राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या

विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप नागपूर, 30 – राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे.

शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करता आली याचे खरे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,30: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे,

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राज्यस्तरीय उल्लास मेळावा-२०२४ चे उद्घाटन संपन्न पुणे, 30 : देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान खूप महत्वाचे असून केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेवून राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांनी गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, 30: सद्याचे आंतरजालाच्या युगात ई- लर्निंग खूप महत्व असून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांनी ई-लर्निंग साठीच्या साधनांसाठी या व्हिडिओंचा उपयोग करत गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन

उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे,30 :- राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर

शहराची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, कचरा वेचक महिलांचा आदर करा – अभिनेत्री मधुराणी गोखले

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन ठाणे 30 – सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ठाणे बदलतंय..हे दृश्य स्वरूपात