पुणे, 21 : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी
पुणे, 21 : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी
पुणे, 18: निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक
नागपूर, 17 : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती
ठाणे, 11 “२०१८ साली संदीप बिरवटकर आणि सहकाऱ्यांनी रोवलेले हे रोपटे आज एक वटवृक्ष बनले आहे.” असे प्रतिपादन आर जी काते विद्यामंदिर चे चेअरमन श्री अजय बिरवटकर यांनी सांगितले. तसेच
राज्यातील १६ विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश “स्पीड ब्रेकर सरकार गेलं, विकासाचं इंजिन वेगात” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला ठाणे, 11 : ठाण्यात आज उपमुख्यमंत्री
ठाणे, 11 : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता
हेरिटेज प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी साधणार संवाद.. ठाणे, 11 : ठाण्यात रोटरी क्लबच्यावतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाण्यातील
ठाणे,11 – देश सुरक्षित हातात आहे, असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी
सांगली,11: बाबा… स्मृतीने, तुमच्या लेकीने, आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. केवळ सांगलीकरच नाही; तर प्रत्येक भारतीयाला टीम इंडियाचा अभिमान आहे, असे
पुणे,11: पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या नाव नोंदणीची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त तथा मतदार