• ठाणे महापालिका देणार विनामूल्य शाडू माती, मूर्ती घडविण्यासाठी जागा ठाणे 12 : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे.
• ठाणे महापालिका देणार विनामूल्य शाडू माती, मूर्ती घडविण्यासाठी जागा ठाणे 12 : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे.
ठाणे 12 : ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडे विकासकांकडून हस्तांतरित झालेल्या निळकंठ इमारतीतील सदनिकांचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप अद्याप
• घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत झाली बैठक ठाणे 12 : वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील
१००२ दुकानांची केली तपासणी, ७८ किलो प्लास्टिक जप्त ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा मुंबई, 12 :- राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील.
ठाणे, 11: महिला सक्षमीकरणाचा अनोखा सोहळा ठाण्यात रंगणार आहे. जिल्हा ठाणे अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
कोल्हापूर, 07: एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी तत्कालीन समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या दोघांनी नवीन समाजाची
कोल्हापूर, 07: महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
नागपूर, 05: पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान
नागपूर,28 : जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता