• आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचे प्रतिपादन • ठाणे महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने सुलेखन प्रात्यक्षिक ठाणे 22 : भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले
• आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचे प्रतिपादन • ठाणे महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने सुलेखन प्रात्यक्षिक ठाणे 22 : भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले
ठाणे,22 – इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी दि. 20 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक
नागपूर,22 : ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपूरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात जर अधिक शाश्वत करायचे असेल तर हवामान बदलाचा विचार करुन प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन करणे नितांत आवश्यक आहे.
छत्रपती संभाजीनगर, 22 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि संलग्न रुग्णालयात गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यांना उत्तम उपचार सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात
छत्रपती संभाजीनगर, 22 – वैजापूर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरघोस निधी देऊ व येथील जनतेची कामे करु असे आश्वास्न राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी
नाशिक, 22 : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखड्यासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त
कोल्हापूर, 22: दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. झालेल्या कार्यवाहीबाबत पुढील महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत
कोल्हापूर, 22 : हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने आज “डे विथ कलेक्टर” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत
ठाणे, 22 :- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात,जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे कळत नकळत त्यावर कब्जा
ठाणे, 22 :- जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करावी, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत.