Saturday, June 27 2026 5:55 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2632 Posts

श्रीरामपूर तालुक्यातील कालवा दुरुस्तीच्या कामांना निधी देण्यात येईल- राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, 23– श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पर्यावरणस्नेही असलेल्या अक्षय उर्जेचा वापर आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज : शरद पुस्तके

विचारमंथन व्याख्यानमालेचे 16 वे पुष्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन ठाणे, 23 : नैसर्गिक स्त्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परावर्तित न होणारी उर्जा म्हणजे अक्षय उर्जा.

`स्वर प्रभात’मध्ये पंडीत सुरेश बापट यांचे गायन

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची विशेष उपस्थिती ठाणे, 23 – ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एक दशकाहून अधिक काळ ह्या संस्थेतर्फे बासरी वादन

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांना सहकार्याचे आवाहन

– महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन – ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षणास सुरूवात ठाणे] 23 : ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला

यूपीएससी परीक्षेत चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांने प्राप्त केले घवघवीत यश

ठाणे, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) 2024 साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दिपाली महतो,

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर ठाणे, 23: जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे

आमदार संजय केळकर यांच्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ उपक्रमात तक्रारींचा पाऊस..

ठाणे- 21 ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारिंचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आ. केळकर यांची खोपट कार्यालयात

राज ठाकरेंना शिवसेना सोडायला लावणारे उबाठा आधुनिक काळातील दुर्योधन

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने राज यांची आठवण आली ठाणे, 21 भावडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर, 21 : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर, 21 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात