नाशिक, 02 –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव
नाशिक, 02 –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव
नाशिक, 01 –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव
पुणे, 01 : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र
संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण जनरल बिपीन रावत सभागृहाचे लोकार्पण नागपूर, 01 : भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलासाठी उत्कृष्ट अधिकारी तसेच आधुनिकतेला स्विकारणारे व शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे
नागपूर,01: नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्टस हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्वीन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेच्या वापरासह
नागपूर, १ : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या
ताराबागमध्ये पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा संपन्न ; भाविकांची पादुका दर्शनासाठी मोठी गर्दी ठाणे, 31: ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या माध्यमातून
कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही नवी दिल्ली, 18 – सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत
ठाणे, 18:- देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे
ठाणे, 13: रत्नागिरी, खेडच्या धामणी पंचक्रोशीमधील श्रीमान आर जी काते विद्यामंदिरामधील शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘ छावा ‘ हा चित्रपट