ठाणे, १५ :शिवसेना ठाणे जिल्हा शाखा व दिव्यांग शिव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली “दिव्यांगजन रेल्वेप्रवास सवलत नोंदणी शिबीर “सिद्धेश्वर तलाव पाटील वाडी येथे आयोजित
ठाणे, १५ :शिवसेना ठाणे जिल्हा शाखा व दिव्यांग शिव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली “दिव्यांगजन रेल्वेप्रवास सवलत नोंदणी शिबीर “सिद्धेश्वर तलाव पाटील वाडी येथे आयोजित
पुणे,१४ :- प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे
मुंबई,१४ : राज्यातील एसटी कामगारांच्या पगारावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारासाठी 300 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या
पुणे,१४: पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात
पुणे, १४ – युवा पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील
मुंबई, 14 : उर्फी जावेदप्रकरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी उर्फीची चौकशी केली. उर्फी प्रकरणात
मुंबई, १४: ज्येष्ठ वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत देवदर्शनाचा प्लॅन आखला जात आहे. त्यासाठी, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाल्याची माहिती आहे. त्यानुसार, ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना
ठाणे,१४: शिवसेनेचा जन्म हा रोजगार आणि स्थानिकांना न्याय देण्यासाठी झाला आहे.तेंच काम आताची शिवसेना करत आहे असं वक्तव्य शिवसेना नेते आणि आणि आमदार आदित्य ठाकरें यांनी ठाण्यात केलं. शिवसेना उद्धव
ठाणे, १४ – ठाणे पोलीस दलातील पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधार्यांची प्रायव्हेट आर्मीसारखे काम करीत आहेत; त्यामुळे
ठाणे – १४ जिल्हा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना, सुरुवातीच्या जडण घडणीत मोलाचे योगदान असणाऱ्या व्यक्तींच्या पंक्तीत विठ्ठल सायन्ना यांचे नाव घ्यावेच लागेल. जिल्ह्याचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी त्यांनी