ठाणे 25 – कोकण शिक्षक मतदार संघ सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे (प) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे लोकसभा व महाराष्ट्र शिक्षक सेना यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे 25 – कोकण शिक्षक मतदार संघ सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे (प) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे लोकसभा व महाराष्ट्र शिक्षक सेना यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई दि. 24 – कृषी औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे
मुंबई, 24 – भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 वर्धापन दिनानिमित्त दादर येथील शिवाजी महाराज मैदान 26 जानेवारी रोजी मुख्य तालिबान समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची आज रंगीत तालीम आयोजित केली
मुंबई २४ – सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा
मुंबई, 24 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा
मुंबई, २४ –हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार
ठाणे, 24 – मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक
ठाणे, 24 : राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून 25जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून उद्या, दि.25 जानेवारी 2023 रोजी ठाण्यात 13 वा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन
अलिबाग, दि. २३ (जिमाका): गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. भारती विद्यापीठाच्या
मुंबई, दि. २३ “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो”. अशी माहिती मराठी भाषा