ठाणे 16 : महापालिकेने ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील 150 मीटरचा संपूर्ण परिसर हा फेरीवाला मुक्त केला असल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील
ठाणे 16 : महापालिकेने ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील 150 मीटरचा संपूर्ण परिसर हा फेरीवाला मुक्त केला असल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील
सिंधुदुर्गनगरी दि. १६ :- शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, १६ – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी
राज्यातील१ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू मुंबई, १५ : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा
मुंबई, १५:- राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत शासकीय निवासस्थान येथे राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन
*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार* *महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार* मुंबई, १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक
ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार मुंबई, १५ : मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची अधिकृत घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार
मुंबई, १५: राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश
ठाणे 15 :- रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जागा मोकळ्या असणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भंगार अवस्थेतील गाड्या उभ्या केलेल्या असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना व वाहतूकीस
मुंबई, 15 : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट