Sunday, April 19 2026 5:18 pm

Category: महाराष्ट्र

Total 2527 Posts

आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपाय योजावेत – आरोग्य सेवा आयुक्त नीरज कुमार

१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन मुंबई, १७ : राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी दि. १४ मार्च २०२३ पासून संप पुकारलेला असून, या संपामध्ये

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १७ : महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाज आणि देश समजून घ्यावा. त्यातून पुढील आयुष्यात समाज आणि देशासाठी योगदान द्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयांनी नावीण्यपूर्ण

आरोग्यविषयक दर्जात्मक सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध – गिरीश महाजन

मुंबई, दि. १७ : सेवानिहाय दर्जा द्याव्या लागणाऱ्या आरोग्यासाठी हे राज्य सरकार उपलब्ध आहे आणि प्रत्येकाचे उद्दिष्ट उच्च उद्दिष्टाने सुरू केले जाईल, असे शिक्षण मंत्री गिरीजन यांनी सांगितले. विधानात्मकता २०२३-२४

समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारा अर्थसंकल्प – दीपक केसरकर

मुंबई, १७ :- शाश्वत शेती, सर्वसमावेशक विकास, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण पूरक विकास या पाच ध्येयांवर आधारित असलेला राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प हा समाजातील

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई 17 :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. विधानभवन येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा अथर मिर्झा, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्य

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी -मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

*शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन* मुंबई, १७: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वा-यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु* मुंबई, १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी

तरूणाईच्या गर्दीत रंगला अंबरनाथमधील शिवमंदिर महोत्सव

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, १७ : अंबरनाथ शहर वाढत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होतं आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी

कोविड व इन्फ्लुएंझा साथीचा प्रतिबंध व बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे -आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे, 17 : सद्यस्थितीत कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा प्रतिबंध व्हावा व बाधित रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे. कोविडबाधित रुग्णांसाठी

सांस्कृतिक विभाग सदैव कलाकारांच्या पाठीशी – सुधीर मुनगंटीवार

*तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारांचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते वितरण* ठाणे १६: कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे