ठाणे 14 – यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पूरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण
ठाणे 14 – यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पूरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण
ठाणे, 14 : प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व भूमिका कशी असावी. आपण समाजात काम करणार असल्यामुळे समाजाप्रती व नागरिकांप्रती कोणती भावना असावी याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत
ठाणे (14) : वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिग्ज व होर्डिग्ज टॉवरचे
ठाणे (14) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास
ठाणे (14) : गुरूवार, १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या
*आयुक्तांनी घेतला परिवहनच्या कामकाजाचा आढावा* ठाणे, (01) ठाण्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम व नागरी कामे हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानातंर्गत सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन ठाणे, 01- ठाणे शहरातील सिंधी बांधवांमध्ये माॅर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
ठाणे (२४) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली आणि देशभरातून २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ठाणेकर डॉ. कश्मिरा संखे हिचे ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बुधवारी अभिनंदन
मुंबई, २३ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष
ठाणे, 23 – महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी तसेच कौटुंबिकं हिंसाचार, बालविवाह, माता व बाल मृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ठाणे