Tuesday, April 7 2026 7:42 pm

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांच्या अडचणीत वाढ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बजावली अपात्रतेची नोटीस

मुंबई 17 यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार याची चुणूक सोमवारी पहायला मिळाली. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, सदस्य मनीषा कायंदे आणि बिपल्व बाजोरिया यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपात्रतेसाठी नोटीस

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान

• मंगळवार, १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता. स्थळ – काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्याख्यान • ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’ ठाणे (१६) :

ठाणे महानगरपालिकेतील ३५ वर्षावरील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांची सोनोमॅमोग्राफीसह आरोग्य तपासणी प्रत्येक वर्षी विनामूल्य करणार : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (17) – रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात नोकरी करणाऱ्या महिलांची रोजचीच तारेवरची कसरत सुरू असते. ठाणे महानगरपालिकेमध्येही कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी

बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 17 : राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाण्यात केले. विधिमंडळाच्या पावसाळी

एक रुपयात पिक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत अर्ज भरून शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, . 17 – शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने एक रुपयात सर्वसामावेश पिक विमा देणार आहे. या पिक विम्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 17 : राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र

कृषि विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, 17: महाडीबीटी च्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश

राज्यातील 500 गावात कौशल्य विकास केंद्र उभारणार :मंत्री मंगल प्रभात लोढा

जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेतील कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण मुंबई, 17 : मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आढावा बैठक मुंबई 14:- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल

ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, 14: ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची