नवी दिल्ली 28 : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
नवी दिल्ली 28 : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
ठाणे, 28 : पावसाळ्यामध्ये विविध साथीचे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. असे आजार उद्भवू नये व उद्भवल्यास त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य
मुंबई 28: सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला
मुंबई 27 – ठाणे शहरात राज्य शासनाच्या निधीतून अनेक कामे सुरू असून थर्ड पार्टी ऑडिटशिवाय देयके अदा करण्यात येऊ नयेत असे ठामपा आयुक्तांचे आदेश असताना ठेकेदारांना ऑडिटशिवाय देयके अदा करण्यात
ठाणे 27 – रेतीबंदर, मुंब्रा, काल्हेर, कशेळी, दिवा या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात ड्रोझरच्या सहाय्यातून बेकायदेशीर रेती उत्खनन केले जाते. याबाबत ठाण्यातील दक्ष नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून रेती माफियांच्या मुसक्या
मुंबई 27 शेतकऱ्यांची बोगस बि-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी नवीन कायदा लवकरच आणणार आहोत, असे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सांगली जिल्ह्यात बनावट भेसळयुक्त कृषी
मुंबई, 27 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा संस्थाचालकांची विद्यार्थ्यांचे गणवेश, शैक्षणिक साहित्य, आगाऊ भोजन साहित्य व दैनंदिन वापरातील साहित्य खरेदीच्या आगाऊ खर्चासाठी वेतनेतर अनुदानातील 60 टक्क्याच्या मर्यादेत परिपोषण
मुंबई, 27 : राज्यातील पोलीस दलातील आजी –माजी अधिकारी-कर्मचारी यांच्या पुणे येथील पोलीस मेगासिटी गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम रखडल्याप्रकरणी या संस्थेचे विशेष लेखापरीक्षण केले जाईल तसेच बांधकाम व्यावसायिक आणि संस्थेचे पदाधिकारी
मुंबई, 27 : “संपूर्ण देशाच्या १६ लाख कोटी प्रत्यक्ष करापैकी एकट्या मुंबईचे योगदान पाच लाख कोटी इतके आहे. एकूण आयकरातील एकतृतीयांश योगदान एकट्या मुंबईचे असणे राज्यासाठी अभिमानास्पद आहे”, असे नमूद
ठाणे, 24 :- ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. यानुसार दि.१ जानेवारी, दि. १ एप्रिल, दि. १ जुलै