Tuesday, December 23 2025 1:29 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

विद्यार्थी हितासाठी शाळा बंद आंदोलन मागे घेण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

ठाणे 30 : शिक्षण हक्क अधिनियम २००९अन्वये कोणत्याही संस्थेस अथवा शाळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभूत शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही. तसेच, अनधिकृत शाळांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन

संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का… उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह सात नगरसेवक आणि अनेक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश ठाणे, 30 :- नाशिकमधील

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई, 30 : राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.)

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

नागपूर,30 : येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. सर्वांचा सहभाग व

प्रो गोविंदा लीग सीझन ३ ची ठाण्यात दमदार सुरुवात; १६ संघ अंतिम फेरीसाठी पात्र

ठाणे, २९ महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिक क्रीडाविश्वाशी जोडणाऱ्या प्रो गोविंदा लीग सीझन ३ ची शानदार सुरुवात ठाणे येथे झाली. यंदाच्या पात्रता फेरीनंतर १६ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून, ७

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर, 27- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई

विषमुक्त अन्न तयार करणारा आणि प्रोत्साहन देणारा पोशिंदा….!

महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच धोरणातून प्रेरणा घेत, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीचा अवलंब करत

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव 27:- भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे “आणीबाणी @५०” हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, 27: जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल

स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर, 27: तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे. विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये