बारामती, 22: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती, 22: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
नागपूर, 23 : अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व
ठाणे फ्रेंड्स ऑफ बीजेपी चा वतीने 30 फूट प्रतिकृती साकार ठाणे 20 : राम मंदिराच्या उद्घघाटनाच्या निमित्ते संपूर्ण देश राममय झाला आहे. त्या अनुषंगाने खारकर आळी नाका, पोलीस स्कुल समोर
ठाणे, 19 : विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेद आपण आणखी पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद
ठाणे 19 : करोडो हिंदूच्या नजरा आता अयोध्येतील मंदिरामधील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लक्ष लागले आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला
• शनिवारी सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने होणार महास्वच्छता अभियान • रस्ता झाडणे, घासणे आणि धुणे अशी तीन स्तरात होणार सफाई • पूर्वतयारी मोहिमेत १७ भंगार वाहने हटवली
मुंबई, 19 : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी
मुंबई, 19 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात
पुणे, 19 : देशाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर असा प्रयत्न करण्यात येत आहे. हा उपक्रम सामाजिक
ठाणे, 18 : जनहित याचिका क्र. 36/2016 मधील मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करणेसंबंधी समिती गठण करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक