Friday, April 3 2026 2:55 am

Category: महाराष्ट्र

Total 2514 Posts

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करुन मतदानाबाबत नागरिकांना केले आवाहन

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम ठाणे 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त्‍ नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर

अग्निशमन सेवा सप्ताह सुरू

महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके ठाणे 16 – अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित

कोपरीच्या नवरात्रौत्सवात सुरमयी गाण्यांची धम्माल मस्ती पाचव्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

ठाणे,16 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाचव्या दिवशी सुरमयी गाण्यांची धम्माल मस्ती रसिकांनी अनुभवली. मंगलमय वातावरणात श्री अंबे मॉच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः

मतदान जनजागृतीसाठी नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन जिल्हा प्रशासनाबरोबर झाले सक्रिय

ठाणे,16- १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार, प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीच्या मेळाव्यात घोषणा कोल्हापूर, 16 अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता

शिवसेनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात उसळला महिला महाशक्तीचा सागर!

कोल्हापूर, 16:- महायुतीच्या उमेदवारांचा लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आज रणरागिणी ताराराणींच्या कोल्हापुरात २० हजारांपेक्षा अधिक महिला शक्तिचा सागरच उसळला. कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी

मतदान कार्ड नाही ? तरी करता येणार मतदान !

मुंबई, 16 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुबंई, 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई

मुंबई, 16 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर

‘चुनाव का पर्व देश का गर्व’ लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

मुंबई 16 : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे