छत्रपती संभाजीनगर, 13:- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धन, जतन आणि ज्ञाननिर्मिती उपक्रमांना वेग देण्यात यावा. भाषा संवर्धनाचे उपक्रम राबवावे,असे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी
छत्रपती संभाजीनगर, 13:- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धन, जतन आणि ज्ञाननिर्मिती उपक्रमांना वेग देण्यात यावा. भाषा संवर्धनाचे उपक्रम राबवावे,असे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी
छत्रपती संभाजीनगर, 13:- मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून दोन दिवसापूर्वीच याची अधिसूचना राज्याला प्राप्त झाली आहे. मराठी भाषा जनमानसात आणि व्यवहारात संवर्धन करुन रुजविण्यासाठी विद्यापीठ महाविद्यालय यांनी पुढाकार
छत्रपती संभाजीनगर,13 : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. पर्यावरण विभागातील कामांमध्ये
छत्रपती संभाजीनगर 09: केंद्र सरकार देशातील सर्व घटकांची प्रतिष्ठा जपत, त्यांचा विकास ,सक्षम करण्यासाठी अल्पसंख्याकांसह दुर्बल व गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री
छत्रपती संभाजीनगर, 07 :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात.
छत्रपती संभाजीनगर, 07 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही
गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील छत्रपती संभाजीनगर, 25 :- स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात
छत्रपती संभाजी नगर, 11 – लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत
छत्रपती संभाजीनगर, 14: मराठवाड्यातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील
छत्रपती संभाजीनगर, 26 : जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.