छत्रपती संभाजी नगर, 11 – लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत
छत्रपती संभाजी नगर, 11 – लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत
छत्रपती संभाजीनगर, 14: मराठवाड्यातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील
छत्रपती संभाजीनगर, 26 : जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.
*राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ* औरंगाबाद 07 – अवयवदान श्रेष्ठदान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी
औरंगाबाद,१७- – वंचित बहुजन आघाडीची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सखोलपणे चर्चा झाल्याचे स्पष्टीकरणच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. प्रकाश आंबेडकर सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या