ठाणे 13 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्ती (दंड/व्याज) मध्ये 90 टक्के सूट देण्याची योजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपला मालमत्ता
ठाणे 13 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्ती (दंड/व्याज) मध्ये 90 टक्के सूट देण्याची योजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपला मालमत्ता
ठाणे 13 : वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ‘हिट ॲक्शन प्लान’ (Heat Action Plan) तयार करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेट लावणे, , उष्णतेशी
ठाणे 13 : ठाणे शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक (स्पीड ब्रेकर) सध्या वाहनचालकांसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बहुतेक सर्वच गतिरोधक हे तांत्रिक निकष डावलून आणि अत्यंत
ठाणे,13 : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने आता अधिक आक्रमक पाऊल उचलले आहे. महसूल व वन विभागाने ११ मार्च २०२६ रोजी एक
अर्थसंकल्पाचे स्वागत करताना आमदार संजय केळकर यांनी केल्या सूचना. ठाणे 13 : सर्व घटकांना आणि क्षेत्रांना दिलासा देणारा, समतोल अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया देताना आमदार संजय केळकर यांनी कामगार कायद्यांची
ठाणे 13 : राज्यसभेच्या खासदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेस भेट दिली. यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी
आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट पोर्टलवर जैसे थे पोर्टलवरील सुधारणेसाठी राष्ट्रवादी (श.प.) आक्रमक विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठाणे 13 – उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशासाठी घातलेली एक किलोमीटर परिघाची अट
मुंबई, 13 : यवतमाळ नगरपरिषदमध्ये अमृत योजनेंतर्गत ४२ पैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत. तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजनेंतर्गत यवतमाळ नगरपरिषदेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यामार्फत ३० दिवसांत
छत्रपती संभाजीनगर, 14 : जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पांतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करून देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे
नागपूर, ७ : ग्रंथ हे जीवनाचा अविभाज्य घटक असून ग्रंथवाचनामुळे माणसाचे जीवन घडते. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीचा कल मोबाईलकडे वाढला असला तरी खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्येच आहे. ग्रंथ