Monday, March 23 2026 1:32 am

Category: दिल्ली

Total 121 Posts

महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

नवी दिल्ली, 27 : वर्ष 2023 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, 21 : नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के.श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली.

अमेरिकन डॉलरचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक

नवी मुंबई, 19 अमेरिकन चलन असलेले डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच नवी मुंबईतील घणसोली येथे घडला. गुलफाम आलम अफसर अली असे तक्रारदाराचे नाव असून,

एकाच दिवसात ७८ खासदार निलंबित ..लोकसभेच्या ३३, राज्यसभेच्या ४५ सदस्यांवर कारवाई

नवी दिल्ली, 19 संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी ११ वा दिवस होता. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणार्‍या ३३ खासदारांना निलंबित केले. यामध्ये

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मंजूर 983 कोटीच्या कामांस सुरुवात करा – खासदार राजन विचारे

नवी दिल्ली, 13 – ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात आली

नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट

नवी दिल्ली, 12 : शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी

संविधान दिवस कार्यक्रमात सहभागाचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली, 24 : संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधान संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी

मराठवाड्याला पाणी सोडायला सर्वोच्च न्यायालयाचाही हिरवा कंदील

नवी दिल्ली, 22 : नाशिक आणि अहमदनगरमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक व

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे राज्याच्या संस्कृतीची ओळख

नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. या समृद्ध संस्कृतीची ओळख देशाला व जगाला व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र

बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांच्या व्यापार वाढीसाठी शासन प्रयत्नरत -उद्योग मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली, 15 :भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्य व देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्त्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा