नवी दिल्ली, 13 – ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात आली
नवी दिल्ली, 13 – ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात आली
नवी दिल्ली, 12 : शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी
नवी दिल्ली, 24 : संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधान संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी
नवी दिल्ली, 22 : नाशिक आणि अहमदनगरमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक व
नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. या समृद्ध संस्कृतीची ओळख देशाला व जगाला व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र
नवी दिल्ली, 15 :भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्य व देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्त्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा
नवी दिल्ली,10 : प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे कवी व
उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी घेतली राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मु यांची भेट दिल्ली 7: आज मा. महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विधान परिषद उपसभापती
नवी दिल्ली,7 : घराघरांत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे या उद्दिष्टातून ‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ अभियान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे देशभरात सुरु करण्यात
नवी दिल्ली, 01 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ या मोहिमेत सुमारे सहा लाख