Friday, August 28 2026 10:57 am

lokvruttant_team

5506 Posts

सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे-अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे 01 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे हिंदुत्व हे कुठल्याही अहिंदूंचे नुकसान करणारे नाही. त्यांचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकर

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 01: आपल्या अवीट गोडीच्या सुरांनी भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका ‘पद्मभूषण’ सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले असून त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली,

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

हिंदू जनआक्रोश सभेत आमदार संजय केळकर यांची गर्जना ठाणे 01: राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही तर तुमची-आमची

ठाण्यातून रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील

महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास ठाणे,1 १ : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन

शहरातील नालेसफाईच्या कामांचा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आढावा

ठाणे 01 : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थिपतीत सुरू असलेल्या नालेसफाईची सर्वच कामे 5 जूनपर्यत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपर्यत झालेल्या नालेसफाईच्या कामाचा

संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अत्याधुनिक महाविद्यालय उभारणार – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 28 : राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय‘ उभारण्यात येत आहे. इमारतीच्या

पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 28 : बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 28 : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करून

दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 28 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहामध्ये आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह उभारण्यावर शासनाचा मुख्य भर आहे,

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 28 : राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना