Friday, September 4 2026 10:30 pm

lokvruttant_team

5506 Posts

माजी मंत्री पद्माकर वळवी निवडणूक लढविण्याच्या तयारीत

नंदुरबार, 30 : आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी आता पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वळवी हे निवडणूक

4 वर्षात 1 लाखाचे 96 लाख, शेअर मार्केटचा बंपर परतावा

मुंबई, 30 : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमादार परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज (Piccadily Agro Industries), ज्याने अवघ्या

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई 30 : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण

राज्यपालांची स्वामीनारायण मंदिराला भेट

मुंबई 30 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन तेथील नीलकंठ वर्णी यांचे दर्शन घेतले व अभिषेक केला. राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान, स्वामी

पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

सातारा, 30 -पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी

नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

सातारा, 30 : पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी अनावरण करण्यात आले. यावेळी आयुष मंत्रालय,

आधुनिक पीक पद्धतीचा अंगीकार करून बळीराजाचे उत्पादन वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, 30: महाराष्ट्र हे देशात प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेवून आपला ठसा उमटविणारे राज्य आहे. कृषी क्षेत्रातही राज्याची भरारी वाखणण्याजोगी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना सगळीकडे शेतकरी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब

विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप नागपूर, 30 – राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे.

शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करता आली याचे खरे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,30: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे,

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राज्यस्तरीय उल्लास मेळावा-२०२४ चे उद्घाटन संपन्न पुणे, 30 : देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान खूप महत्वाचे असून केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेवून राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे