Friday, September 4 2026 10:20 pm

lokvruttant_team

5506 Posts

धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 03 : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा ते किती लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत, असे उपमुख्यमंत्री

कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई. 03 : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग

चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात येणार – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

चंद्रपूर, 03 : आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणही आवश्यक आहे. त्याचदृष्टीने राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार

शिवसृष्टीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री नाशिक – 03 : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची

गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर/गडचिरोली,03 : गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद -अॅड. राहुल नार्वेकर

मुंबई, 03 : राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका गडचिरोली, 03: शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज

आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोगमुक्त रूग्णांसाठी `रोझ डे’ साजरा

ठाणे 30 – आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोग मुक्त रूग्णांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी `रोझ डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५० हुन अधिक कर्करोगमुक्त रुग्ण, नातेवाईक, डॅाक्टर, हॅास्पिटल स्टाफ, पाहुणे

ठाण्यातील मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी

बेरजेचे राजकारण कराल तर 85 मतदारसंघात वजाबाकी करू – आंदोलकांचा इशारा ठाणे 30 – राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या

महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला; वित्त विभागाच्या विरोधानंतरही अनेक योजनांना मंजुरी

मुंबई 30 महाराष्ट्राच्या वित्त विभागाने मोठी चिंता व्यक्त केली आहे. सरकार नवीन योजनांच्या घोषणेमुळे आर्थिक दबावाला सामोरं जात आहे, असं राज्याच्या वित्त विभागाने म्हटलं आहे. या घोषणेमुळे सरकारवर वाढीव दायित्व