Wednesday, April 8 2026 4:51 pm

lokvruttant_team

5109 Posts

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात ‘जनता दरबार’ संपन्न; ५६० नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या

ठाणे,25:- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका,

किसान सन्मान समारोह संपन्न; पीएम किसान च्या १९ व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते वितरण

सोलापूर, 25:- शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. महिला शेतकऱ्यांची उपस्थिती त्यांचे अधिक योगदान असल्याचे दर्शवते असे

‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी ‘पीएम किसान सन्मान योजनेचा’ १९ वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान

भारत २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणार – केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी

मुंबई, 25 : भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2015 मध्ये 80 गिगावॅट क्षमतेवर असलेल्या नूतनीकरणक्षम ऊर्जेची निर्मिती 2024 पर्यंत मोठ्या हायड्रोसह 191 गिगावॅटपर्यंत

महाराष्ट्र सदन निवासी आयुक्तपदाचा कार्यभार आर. विमला यांनी स्वीकारला

नवी दिल्ली, 25: येथील महाराष्ट्र सदनच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार श्रीमती आर. विमला यांनी स्वीकारला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयात श्रीमती विमला यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सहायक

राज्यातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, 25 : महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये

‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25: तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री

ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ घरकुल पात्र लाभार्थींना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न

“मी कुडाच्या घरातून पक्क्या घरात आले” घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात लाभार्थींना आनंदाश्रू अनावर ठाणे, 24- “सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२” अंतर्गत आज,

प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द..! परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक

मुंबई , 24 काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही

उदय सबनीस यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर, लीना भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार प्रदान

• खासदार नरेश म्हस्के यांनी केला पुरस्कार विजेत्यांचा सन्मान • अरुंधती भालेराव, निकीता भागवत, दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही झाला सन्मान • ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीतर्फे