पुणे, 02 : २०८ व्या शौर्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
पुणे, 02 : २०८ व्या शौर्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
गडचिरोली,02 : बदलत्या औद्योगिक व कृषी अर्थव्यवस्थेत युवकांना तात्काळ रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पमुदतीचे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी
हिंगोली 02: शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम-सुफलाम करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली असून, या योजनेमुळे शेतीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे उत्पादन घेणे शक्य होत आहे. मुख्यमंत्री
नाशिक,02 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी
नाशिक,02 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज रात्री दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिराजवळील चावडीवर ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती, गो पालनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अन्न व
मुंबई, 02 : जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण
ठाणे 30 : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची पडताळणी करुन संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 83,645 संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात
“नमो नव्हे, मौन” अशी खिल्ली उडवत मनसेच्या अविनाश जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना रोखठोक सवाल ठाणे, 30 – महापालिकेच्या निवडणुकीला प्रथमच दोन्ही ठाकरे बंधु पुर्ण ताकदीने सामोरे जात असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळु
ठाणे, 30 – – महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम पालखी सोहळ्याचा मान मिळवणारा ठाणे पूर्वेकडी आई चिखलादेवी (गांवदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२५ संपन्न होणार आहे. पूर्व
वाजवा तुतारी, गाडा गद्दारी डाॅ.जितेंद्र आव्हाडांनी दिला नारा ठाणे, 30 – हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दिपा गावंड यांनी आज प्रभाग