Monday, June 29 2026 8:20 pm

webxine_admin

380 Posts

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. ८ : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री

सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

छत्रपती संभाजीनगर, 10 : सीजीएचएस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ मिळणार असून, हे केंद्र सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे

वनहक्क म्हणजे सन्मान, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाची नवी वाट – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

नंदुरबार, 10 : जनतेशी विश्वासाचा संवाद, शासन–प्रशासनातील समन्वय आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले, तर वनहक्क कायद्याचा खरा लाभ थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचतो. वनहक्क म्हणजे केवळ कागदोपत्री अधिकार नव्हे, तर सन्मान, सुरक्षितता आणि विकासाची सुरुवात आहे, असे

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

छत्रपती संभाजीनगर, 10 –  महाराष्ट्रातील खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीला बळकटी देणारा ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी मेट्रो स्टेशनजवळ पर्याप्त जागेबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,10 : नागपूर शहरासह जवळील ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचे सक्षम जाळे व सेवा सुविधा आपण निर्माण केल्या आहेत. लवकरच रामटेकच्यादिशेने कामठीसह कन्हानपर्यंतचा टप्पा मेट्रोशी जोडला जाणार आहे. या विस्तारात सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई, 10  :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे

खवय्यांसह साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवणारा मालवणी महोत्सव – आ. संजय केळकर

  ठाण्यात कोकण ग्रामविकास मंडळाच्या २७ व्या मालवणी महोत्सवाचा दणक्यात शुभारंभ ठाणे, 9 – ठाणेकरांनी गेली २७ वर्षे उचलुन धरलेल्या या मालवणी महोत्सवातुन केवळ खवय्यांनाच नाही तर, कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात

प्रत्येक मोहीमेबरोबरच भविष्याचेही छत्रपती शिवरायांकडून सूक्ष्म नियोजन

  शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांचे प्रतिपादन ठाणे,  ९: हिंदवी स्वराज्य उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहीम व भविष्याचे सूक्ष्म नियोजन केले होते. त्यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक मोहीम ही वेगवेगळी नीती व

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज : आमदार संजय केळकर

  ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन ठाणे, 09 : . आपत्ती व्यवस्थापन प्रश‍िक्षण ही काळाची गरज असून याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना महाविद्यालयात असतानाच मिळाले तर निश्चितच अनेक

कोविड विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना सध्या दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी.  आवश्यक त्या उपाययोजना करण्यारबरोबरच सज्ज