Wednesday, September 2 2026 3:32 pm

अजित पवार यांना 36 आमदारांची जुळवाजुळव करणे झाले कठीण, अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

मुंबई – 17 गेल्या पंधरवड्यात राज्यातील राजकारणात विविध बदल होत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणार का, असा सवाल माध्यमांनी केला असता

गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांच्या अडचणीत वाढ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बजावली अपात्रतेची नोटीस

मुंबई 17 यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार याची चुणूक सोमवारी पहायला मिळाली. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, सदस्य मनीषा कायंदे आणि बिपल्व बाजोरिया यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपात्रतेसाठी नोटीस

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान

• मंगळवार, १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता. स्थळ – काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्याख्यान • ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’ ठाणे (१६) :

ठाणे महानगरपालिकेतील ३५ वर्षावरील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांची सोनोमॅमोग्राफीसह आरोग्य तपासणी प्रत्येक वर्षी विनामूल्य करणार : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (17) – रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात नोकरी करणाऱ्या महिलांची रोजचीच तारेवरची कसरत सुरू असते. ठाणे महानगरपालिकेमध्येही कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी

बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 17 : राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाण्यात केले. विधिमंडळाच्या पावसाळी

एक रुपयात पिक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत अर्ज भरून शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, . 17 – शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने एक रुपयात सर्वसामावेश पिक विमा देणार आहे. या पिक विम्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 17 : राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र

कृषि विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, 17: महाडीबीटी च्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश

राज्यातील 500 गावात कौशल्य विकास केंद्र उभारणार :मंत्री मंगल प्रभात लोढा

जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेतील कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण मुंबई, 17 : मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई, 17 : – मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता