मुंबई, 21 : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील
मुंबई, 21 : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील
मुंबई, 21 : चर्मकार समाजातील व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ काम करते. या महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात चर्मोद्योग विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
मुंबई 21 :- ‘आरसीएफ’ कंपनीने भरतीप्रक्रिया राबवताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथील दालनात थळ येथील ‘आरसीएफ’ कंपनीच्या विस्तार प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक झाली.
मुंबई, दि. २० : देशभरात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने शैक्षणिक धोरणात बदल केले असून संशोधन, कौशल्य विकसित आणि उद्योजक तयार होणारे धोरण तयार केले आहे.
ऊन मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात माहिती मुंबई, 21 :- रायगड जिल्ह्यातल्या इरसालवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत
मुंबई, 21 :- रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री
‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात संबंधीत दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार मुंबई, 21 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू
नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे; तातडीने उपचाराला प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन मुंबई, 21 : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इरशाळवाडीवर बुधवारी (दि. 19)
ठाणे (१९) : कळवा खाडी किनारी असलेल्या वॉटरफ्रंट येथे दुरावस्था झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अतिरीक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी यांनी बुधवारी
मुंबई, 19 : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी