मुंबई, 3 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना
मुंबई, 3 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना
दुकानांना लावणार टीबी फ्री शॉपचे स्टिकर ठाणे 2 – दिवाळीच्या निमित्त मिठाई दुकानात वाढती गर्दी लक्षात घेता, ठाणे महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या अभियानाला सुरुवात
ठाणे, 2 – राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आले असून पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८
ठाणे 2 :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती-मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50
ठाणे 2 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुरुवार, दि. 09 नोव्हेंबर 2023 ते बुधवार दि. 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये दिवाळी हा सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. दिवाळी उत्सवाच्या
जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील गावांचा समावेश ठाणे, 2 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येत्या 9 नोव्हेंबर 2023 रोजी चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी कोकण किनारपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम होणार
मुंबई, 2 : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास इच्छुक अशा नामांकित नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ अशासकीय संस्थांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयास अर्ज करण्याचे
मुंबई, 2 : रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी
मुंबई, 2 : अनेक वर्षांपासूनची जमीन मोजणीची मागणी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ 12 दिवसांत मान्य केल्याने माटुंगा येथील साई विसावा एसआरए सहकारी
मुंबई, 2 : मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क