मुंबई 9- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष
मुंबई 9- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष
मुंबई, 9:- शालेय शिक्षण विभागांतर्गत बालभारतीच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय
मुंबई, 9 :- प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे
ठाणे 8 – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी यांचे आरोग्य सुरक्षितता व आर्थिक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 100 (3) मधील तरतुदीच्या
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संघर्षाच्या गडकिल्ले स्पर्धेत आव्हाड यांनीच केला होता सत्कार ! ठाणे, 8 : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात पण त्यांच्या योगदानाचा व वयाचा
ठाणे 8 – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना
ठाणे 8 – बाळकुम येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही दोन वर्षे धूळखात पडून आहे. या ढिसाळ कारभाराबाबत आणि अक्षम्य दुर्लक्षाबाबत आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत झालेल्या बैठकीत
ठाणे, ८ : शहरात येण्यापूर्वी पाण्याचा प्रवास कसा होतो, त्याचे शुद्धिकरण कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी ठाण्यातील महिलांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. गृहनिर्माण आणि
ठाणे 8 -कोविडच्या कठीण काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान हे अतुलनीय राहिले आहे. या काळात मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांना आपण कोविड योद्धा असे संबोधले तसेच त्यांचा गौरव देखील केला. ठाणे महापालिकेतील सुमारे
मुंबई 8 : भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये ‘आपण साध्य करु शकतो’ हा विश्वास जागृत झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल, असा