Sunday, August 30 2026 4:13 pm

संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 04- मुंबई स्वच्छ, सुंदर प्रदूषण मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. संपूर्ण स्वच्छतेचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी या मोहिमेत सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ मुंबई, 04: मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी

आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ५ डिसेंबर रोजी भरता येणार

मुंबई, 04– रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या 5 डिसेंबर, 2023 रोजी भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई,4: राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना जे ज्ञान मिळणे गरजेचे आहे, ते

आता घनकचऱ्यावर प्रक्रिया होणार कचऱ्याच्या गाडीतच

ठाणे, 04 – मुंबई , ठाणे यासारख्या मोठ्या महानगरातील कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले मात्र समस्या जागेवरच आहे. मोठ्या रहिवासी संकुलानी त्यांचा ओला कचरा त्यांच्याच जागेत प्रक्रिया

….मालकांना बॅग भरून पाकिस्तानात पाठवा – शिवसेना प्रवक्त्या प्रा. Jyoti वाघमारे

मुंबई २६:- चला तर मग संजय ‘डाउट’ तुमच्या मालकांना बॅग भरून पाकिस्तानात पाठवा, कारण तुम्हीच ट्विट केलेल्या महाराजांनी याच व्हिडीओमध्ये पुढे आदित्य वाकरे यांच्याकडे बोट दाखवून आशा महागद्दाराना पाकिस्तानात पाठवा

दिवा भाजपच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांचा उबाठा मध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांसह प्रवेश दिवा 25 -तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेत केंद्रशासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचतील या दृष्टीने नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

ठाणे 24 :- शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही’ विकसित भारत संकल्प यात्रा’

बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचरणी साकडे

पंढरपूर, 24:- बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे

वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,24: वसमत (जि.हिंगोली) शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात वसमत शहरातील