Thursday, August 27 2026 10:33 pm

राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 30 : राज्यातील बऱ्याच दूध संघाची स्थिती ही भूषणावह नाही तथाप‍ि कोल्हापूर येथील ‘गोकुळ दूध संघाचे’ कामकाज प्रशंसनीय आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. राज्यासाठी गोकुळ दूध

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा ‘भीमा कृषी महोत्सव’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 30 : राज्यातील शेतकरी हा मानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. येथे भरलेला ‘भीमा कृषी महोत्सव’ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित

प्रवासीस्नेही ठाणे आणि शाळास्नेही परिसर करण्यासाठी या अर्थसंकल्पात विचार करावा

प्रवासी संघटना, शाळाचालक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्य़क्त केल्या भावना ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’, चौथे सत्र ठाणे 29 : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी

लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परिषद उपयुक्त ठरेल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई 29 : विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींना परस्पर संवादी चर्चेसाठी सकारात्मक वातावरण राखणे आणि चर्चा, संवादांना प्रोत्साहन देऊन लोकहितासाठी सकारात्मक निर्णय घेणे ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी समाजाच्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

सातारा, 29 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी

किल्ले प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा 29 : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात

केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार : केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा

नाशिक 29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनानुसार देशात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास घडवून आणण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. या

‘स्टार्टअप’चे स्वप्न साकारण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ हे व्यासपीठ – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, 29 : विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे. महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे. अशा विद्यार्थ्यांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करणे व त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करणे हे ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’

एहसास, शायरी आणि गजलचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न

मुंबई 29 : अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया येथे एहसास, शायरी, गजल, सुफी या कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक 26

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी मुंबई, 29: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य,